रणजी करंडक २०२२ च्या अंतिम सामन्यामध्ये मुंबईचा सहा गडी राखून पराभव केल्यानंतर, मध्य प्रदेशने प्रथमच रणजी विजेतेपद पटकावले. १९९८-९९मध्ये ज्या मैदानावर संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती, त्याच मैदानावर कर्णधार आदित्य श्रीवास्तवच्या संघाने इतिहास रचला. मध्य प्रदेशच्या या संघात कोणताही मोठा खेळाडू नव्हता. मात्र, तरीदेखील त्यांनी मुंबई आणि बंगालसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करून रणजी करंडक जिंकला आहे. मध्य प्रदेशच्या या विजयात रजत पाटीदार, यश दुबे, शुभम शर्मा आणि कुमार कार्तिकेय या खेळाडूंनी सर्वाधिक योगदान दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा