रणजी करंडक २०२२ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश विरुद्ध बंगाल असे उपांत्य सामने बंगळुरूमध्ये खेळवले जात आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे दोन संघ अंतिम सामना खेळतील. मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सामन्यात सलामीवीर यशस्वी जयस्वालने कमाल केली आहे. त्याने या सामन्याच्या दोन्ही डावात शतकी खेळी केली आहे. रणजी करंडकातील हे त्याचे सलग तिसरे शतक आहे. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा सलामीवीर ठरला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा