भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे ६६व्या वर्षी हद्रयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वात खेळलेल्या १९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाचे ते सदस्य होते. त्यांनी ३७ एकदिवसीय आणि ४२ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. १९७९ ते १९८३ मध्ये ते भारताच्या मधल्या फळीतील महत्त्वाचे फलंदाज होते. त्यांनी काही वर्षे राष्ट्रीय निवड समितीतही काम केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा