India vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी२०मध्ये भारताने १७९ धावांचे लक्ष्य तीन षटके बाकी असताना गाठले आणि अनेक विक्रम केले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली असून आता पाचव्या सामन्यातच या मालिकेतील विजेता निश्चित होणार आहे. या सामन्यात भारताने लॉडरहिल मैदानावर सर्वात यशस्वी टी२० धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम केला. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने भारतासाठी विक्रमी भागीदारी केली. त्यावर भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने सूचक विधान केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा