Yuvraj Singh Backs Rohit Sharma Virat Kohli: भारताने तब्बल १० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिका गमावत बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली. याआधी भारतीय संघ मायदेशात पहिल्यांदाच न्यूझीलंडविरूद्ध ३-० अशा मोठ्या फरकाने कसोटी मालिकेत पराभूत झाला. यानंतर टीम इंडियाच्या कामगिरीवर सर्वच माजी खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले. पण युवराज सिंगने मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहलीची बाजू घेत टीकाकारांना आणि चाहत्यांना आरसा दाखवला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा