Yuzvendra Chahal on Team India: कसोटी क्रिकेटमध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते, पण कसोटी संघात स्थान मिळवण्यात फार कमी खेळाडू यशस्वी होतात. टीम इंडियातही असाच एक खेळाडू आहे, ज्याच्या कारकिर्दीला टीम इंडियात ७ वर्षे झाली आहेत, पण त्याला एकदाही कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही. टीम इंडियासाठी एकही कसोटी सामना न खेळता आल्याने युजवेंद्र चहलने आपले मनातील दुख: बोलून दाखवले आहे. त्याने आपल्या कसोटी पदार्पणावरच मोठे वक्तव्य केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा