राजगड, रायगड या किल्ल्यांनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी तामिळनाडूतील जिंजी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७७ मध्ये जिंजी किल्ला जिंकून घेतला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोघलांनी रायगडाला वेढा घातला. त्यामुळे राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. या भक्कम, बेलाग किल्ल्याला राजधानी बनवून त्यांनी ९ वर्षे राज्यकारभार केला. चेन्नईपासून १६० किलोमीटरवर जिंजी गाव आहे. गावाबाहेर तीन किल्ले आहेत. राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रायन दुर्ग या तीन किल्ल्यांचा मिळून जिंजीचा किल्ला बनला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा