
पुणे महापालिका तसेच वाहतूक पोलीसाना कोणतीही पूर्वसूचना न देता सिंहगड रस्त्यावरून राजाराम पुलाकडे जाणारा रस्ता तीन दिवसांपूर्वी बंद करण्यात आला…
२ मे, २०२५ रोजी सकाळी ९ ते शनिवार ३ मे २०२५ रोजी सकाळी ९ यावेळेत बंद राहणार आहे.
ठाणे शहरातील स्थानक परिसर बाजारपेठ, जांभळी नाका, नौपाडा, राम मारूती रोड या बाजारपेठा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर फुलल्या होत्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेला २०३२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होणार असल्याने शहराच्या भविष्यातील सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी ‘पीसीएमसी@५०’ शहर नियोजन धोरण राबविण्यात…
नेवाळी, मंलगगड, उल्हासनगर, अंबरनाथच्या काही भागातून बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील अनेक जण मोलमजूरी करत वास्तव्य करत असल्याचे…
ज्यांना यशवंतराव चव्हाण यांचे समग्र जीवन समजून घ्यायचे आहे, त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे उभारलेले स्मृतिसंग्रहालय पाहायला…
अनेक वर्ष या पुलाच्या रेंगाळलेल्या कामामुळे नवली, वेवूर, कमारा, वाकसई, हनुमान नगर इत्यादी भागातील नागरिकांना पूर्व-पश्चिम प्रवास करणे त्रासदायक ठरले…
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात सीआयएससीई मंडळाने जाहीर केलेल्या दहावी (आयएससीई) आणि बारावीच्या (आयएससी) परीक्षांच्या निकालात शहरातील…
वाई येथील लो. टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेचे १०९ वे ज्ञानसत्र १ ते २१ मे या कालावधीत संपन्न होत…
या प्रदेशातील अकराही पालकमंत्र्यांची कामगिरी तपासली तर दोघांचा अपवाद वगळता बाकी सारे अकार्यक्षमतेच्या यादीत आलेले दिसतात.
महाराष्ट्रासह मध्य भारत, दक्षिण भारतात भारतात उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.
समितीला एक महिन्याच्या आत अहवाल देण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्याच्या महसूल आणि वन विभागाकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.