तीस वर्षे एकाच घरात गुलामगिरीचं आयुष्य जगणाऱ्या लंडनमधल्या त्या तिघींची अखेर सुटका झाली ती ‘फ्रीडम चॅरिटी’मुळे. भारतीय वंशाच्या अनिता प्रेम
पंचायत राज व्यवस्थेमध्ये स्त्रियांसाठी ५० टक्के आरक्षण लागू झाले व ग्रामीण भागातील राजकारणाचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांतही…
‘‘चिकाटीने काम करणारी आणि ‘एस.टी.च्या दरात उपचार गावातच’ नव्हे तर घरात पोहोचवणाऱ्या ‘भारत वैद्य’ या महिला आरोग्य कार्यकर्त्यांनी
जवळजवळ पाच वर्षांनंतर ब्रम्हे आणि त्याची बायको, घराला कुलूप लावून संध्याकाळी निवांतपणे बाहेर पडत होती. घरी परत येण्याचीही घाई नव्हती
मी फक्त ज्येष्ठांच्याच बाजूनं लिहीन की काय, अशी भीती वाचकांना सुरुवातीला वाटली होती. मला फक्त म्हाताऱ्यांच्या रडकथा लिहायच्याच नव्हत्या.
प्रत्येक दाम्पत्याचे वैवाहिक आयुष्य त्यांचे त्यांचे असते. दाम्पत्याने आपल्या वैवाहिक जीवनाचा भावनिक पाया जर मजबूत केला व एकमेकांचे लंगिक मानसशास्त्र
आम्ही शाळेत असताना आमच्या वर्गात अशा मुली होत्या की त्या सात बहिणी होत्या. अशी एक नाही तर तीन घराणी होती.…
उन्मीलनाच्या प्रक्रियेतून मुक्त होणारी ऊर्जा, आपल्या अंतरंगात खोलवर दडलेल्या गोष्टींनाही चालना देऊन घट्ट झालेल्या गोष्टींचा जेव्हा निचरा होऊ लागतो,
आजचे पालक अगदी पाळण्यातल्या बाळासमोरही टी.व्ही. लावून ठेवतात आणि घरातली कामं उरकतात. तसंच, दीड-दोन वर्षांची मुलं सतत दंगा करतात म्हणून
‘पणती तेवत ठेवा’ या अनुराधा गोरे यांच्या ( ९ नोव्हेंबर) लेखात बालगोपाळांच्या गंभीर समस्या समाजासमोर आणल्या आहेत.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला (२५ डिसेंबर १८८५) सर अॅलन ह्य़ूम या इंग्रजी गृहस्थाने काँग्रेसची स्थापना केली. ब्रिटिश पार्लमेंट जसे लोकांच्या इच्छा,…
भ्रष्टाचार ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या असून त्याविरोधात लढा देण्यासाठी युपीए सरकारने सर्वाधिक काम केल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी…