सांगली महापालिका क्षेत्रात होणाऱ्या प्रत्येक कामाचे ‘थर्डपार्टी ऑडिट’ करण्यात यावे असे आदेश केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी सोमवारी झालेल्या…
केरळ, गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही दोन हजार रुपये पेन्शन मिळावी यासाठी जनता दलाच्या वतीने कोल्हापूर ते नागपूर संघर्ष यात्रा काढण्यात…
कर्नाटक सरकारचे परिपत्रक मराठी भाषेतही प्रसिद्ध झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी कर्नाटक विधिमंडळात करणारे बेळगावमधील आमदार संभाजी पाटील यांच्या कॅम्प…
नाशिक- जिल्ह्यतील राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात पत्रकारितेच्या माध्यमातून आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे ज्येष्ठ पत्रकार, दै. ‘देशदूत’चे…
गेल्या काही दिवसांपासून कणकवलीत सुरू असलेल्या शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील वादाला रविवारी तोंड फुटले. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात
सिनेमा७० आणि ८० च्या दशकात वेगळा आशय असलेल्या कलात्मक चित्रपटांचं एक युग निर्माण करण्यात महत्त्वाचा हातभार असणारी संस्था म्हणजे राष्ट्रीय…
तासगावपासून तीन किलोमीटर अंतरावर चालकाचा ताबा सुटल्याने एस.टी.बस झाडाला धडकून झालेल्या अपघातात ३ जण ठार तर २३ जण जखमी झाले.
मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकारची भूमिका उदासीन आहे. त्यामुळे महायुतीची सत्ता आल्यानंतर मराठय़ांना आम्ही निश्चित आरक्षण देऊ, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी सुरू ठेवलेली लढाई सत्याची अन् न्यायाची असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळाल्याखेरीज राहणार नाही. या लढाईत…
पोपट, चिमण्या, कबुतरे, कावळे इत्यादी पक्षी शेतमालाचे आíथक नुकसान करतात आणि शेतमालाची प्रतही बिघडवतात. हे नुकसान टाळण्यासाठी पक्ष्यांना
ऊसदराबाबत शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सांगली जिल्हा दि. ३० नोव्हेंबपर्यंत अशांत जिल्हा म्हणून जिल्हाधिकाऱ्यानी जाहीर केला असून, त्यामुळे आंदोलन हाताळण्यासाठी…
आरुषी तलवार आणि नोकर हेमराज यांच्या हत्येच्या साडे पाचवर्षांनंतर एका विशेष सीबीआय न्यायालयात आज (सोमवार) यावर निर्णय घेण्यात येणार आहे.