राज्यातील तंत्रशिक्षण ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेला यावर्षी पेपर फुटीचे ग्रहण लागले असून, प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच विकल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे
रेल्वे पोलिसांच्या नागपूर विभागाचे विभाजन करण्यात येणार असून, भूसावळ व औरंगाबाद या नवीन दोन विभागांची निर्मिती करण्यात येणार आहे.
मराठी साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सोलापूरच्या भरूरतन दमाणी साहित्य पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी ज्येष्ठ लेखक राजन खान (पुणे), महाबळेश्वर
राज्यातील गावांच्या विद्युतीकरणाचे ९९.९ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्रात राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेला
कर्नाटकातील भाजपाचे राज्य जाऊन काँग्रेसी शासन आले, तरी सीमाभागातील मराठी भाषकांवरील दडपशाही कायम राहिली आहे.
ऊसदर आणि साखर उद्योगाच्या अडचणीसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी बोलाविलेली बैठक निष्फळ ठरली
राज्यकर्ते व साखर कारखानदारांकडून शनिवारी ऊसदराचा सकारात्मक निर्णय होईल, अशी सर्वसाधारण शक्यता धुळीस मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे पुढील वर्षी १० ते १२ जानेवारी रोजी महाड येथे होणाऱ्या १५ व्या साहित्य
बॉलीवूडमधील तीन खानांच्याबरोबरीने कोणी काही केले की सहजच त्याला ‘खान’ नाव दिले जाते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी जेव्हा विद्या बालनने ‘
विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या ‘चतुरंग प्रतिष्ठान’चे दोन दिवसीय ‘रंगसंमेलन’
नवी पेठेतील अनुदत्त अपार्टमेन्टच्या पार्किंगमधील वाहनांना लागलेल्या आगीत एका तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला. तर तिघे भाजले आहेत.
सुधा मूर्तीची क था, नितीश भारद्वाजसारख्या संवेदनशील अभिनेत्याचे दिग्दर्शन, सचिन खेडेकरसारखा कसलेला कलाकार आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा