
''नकळत सारे घडले'मधला बटुमामा म्हणजे व्यक्तिमत्त्वाचं एक वेगळंच रसायन आहे. घरात बायका जी कामं करत असतात ती तो अगदी सहज…
‘पुणे महानगरपालिका कामगार युनियन’चं काम पाहत असताना, त्यातल्या कामगाराच्या न्याय्य हक्कासाठी लढताना त्यांच्यातलं माणूसपण वेगळ्या तऱ्हेने सामोरं आलं तर अनेक…
ठाणे परिवहन सभापतिपदाच्या निवडणुकीत पराभव जिव्हारी लागल्यामुळे शिवसेना-भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर
पती-पत्नीच्या नात्यामध्ये पारदर्शकता किती आणि कशी असायला हवी, हे खूप महत्त्वाचे आहे. आपले नाते सुदृढ होण्यासाठी ‘मी’ नेमकं काय करणार…
या सदरातून डॉक्टरी नजरेतून समाजातील विविध घटनांचा, मानवी स्वभावाचा परामर्श घेता आला. एकाच घटनेकडे बघण्याचा सामान्य माणसाचा व डॉक्टरांचा दृष्टिकोन…
डान्स बार पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर डान्स आणि ऑर्केस्ट्रा बार पुन्हा सुरू होऊ नयेत, यासाठी जोरदार…
बुद्धय़ांक आणि भावनांक यांच्यात श्रेष्ठत्व भावनांकाला आहे. आपल्या भावना कशा निर्माण होतात, त्यांचा उगम कुठे आहे, त्या आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा…
एकमेकांना आपापल्या क्षेत्रात वाढण्यासाठी अवकाश आणि सोबत जगायचं आश्वासन देत, घरच्यांचा आणि समाजाचा विरोध पत्करून आम्ही बावीस वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह…
कुपोषण ही भारतातील अतिशय महत्त्वाची समस्या आहे. गेल्या ५० वर्षांत भारतीय बालकांतील कुपोषणाचे प्रमाण ४७ टक्क्यांवरून
चित्र-शिल्पकारांच्या स्टुडिओद्वारे तेथील सोयी, वैशिष्टय़े यांचे वर्णन करताना त्या स्टुडिओचे इतर पैलू, आपत्ती, त्यांचे अंतरंगही काही प्रमाणात वाचकांसमोर आणता आले.
शंतनुरावांच्या पत्नी यमुताई एका साध्या मध्यमवर्गीय घरातून आल्या, पण सामाजिक जाणीव तीव्र आणि आपल्यावरच्या जबाबदारीचं भान यामुळे त्यांनी केवळ महिला…
निरोपाची वेळ नेहमीच अवघड वाटत आलेली आहे मला. तो घेता घेता एक फार कटाक्षानं जाणवतं, निरोप संपूर्णपणे नीट घेता यायला…