उस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनात शासनाने लक्ष घालून मार्ग काढला नाही तर २१ नोव्हेंबर रोजी सांगली येथे तिन्ही शेतकरी संघटनांची एकत्रित…
ठेवीची रक्कम दुप्पट करून देण्याच्या आमिषाने सुमारे पाचशे कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ठकसेन उल्हास खरे याने रत्नागिरी शहरातील काही मान्यवर…
जिल्हा स्तरावरील महसूलसह सर्वच कार्यालयांत दोन-तीन वर्षांनी रिक्त झालेल्या पदांवर एकाच वेळी भरती करण्याच्या प्रक्रियेमुळे बहुतांशी भरती प्रक्रिया वादात अडकल्या…
ऊस दरवाढ करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा फटका एस. टी. महामंडळाला बसला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा एस. टी. विभागाचे सुमारे वीस लाखांचे…
मुलं अंत:करणाच्या आणि मोठी माणसं मनाच्या माध्यमातून जास्त जगत असतात. मूल जितकं लहान तितकं त्यांचं मन अप्रगल्भ आणि अंत:करण जास्त…
स्वत:चा टीआरपी व मार्केटिंग वाढविण्यासाठी खासदार राजू शेट्टी हे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल भलतीसलती विधाने करत आहेत. त्यांचा उठवळपणा…
राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा ५० वा राज्यस्तरीय मेळावा नुकताच औरंगाबादमध्ये झाला. व्यासपीठावरून मुलींनी ज्या निर्भीडपणे विचार मांडले त्यावरून या मुलींमध्ये आत्मभान…
पूर्व आफ्रिकेतील मसाई ही भटकी जमात. आजही आपल्या आदिमत्वाचा अंश टिकवून ठेवणारी आजही एका भाल्याने सिंहाची शिकार करणारा मसाई कितीही…
शाकम कनेक्ट म्हणजे – शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद येथील स्कूल ऑफ आर्टच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी २०१० पासून सुरू केलेला एक अभिनव…
ऊसदराच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर अटक करण्यात आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी तसेच सतीश काकडे यांचा जामीनअर्ज बारामतीच्या सत्र…
मुलांचा अभ्यास घ्यायचा असेल तर त्यांना छोटय़ा छोटय़ा व्यावहारिक उदाहरणांतून शिकवले, तर तो त्यांना कळतोही चांगला आणि आयुष्यभर लक्षातही राहातो.…
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ३२९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७१७८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे भरली आहेत. काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राजकीय पक्षांच्या सत्तासंघर्षांत काही ठिकाणी…