Latest News

जळीत रुग्ण उपचारावर आता पदवीपर्यंत शिक्षण – डॉ. गुप्ता

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने जळीत रुग्ण व उपचार क्षेत्रात प्रगतीचे पाऊल टाकले असून, या विषयात आता पदवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध होणार…

२२ ऑक्टोबरपासून अ.भा. महिला लोककला संमेलन

दुसऱ्या अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचे आयोजन २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात करण्यात आले आहे. संमेलनाच्या…

परभणी फेस्टिव्हलचे आज सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

परभणी फेस्टीव्हलचे उद्घाटन उद्या (मंगळवारी) दुपारी ४ वाजता बी. रघुनाथ सभागृहात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. पहिल्याच दिवशी…

संक्षिप्त

विल्को पब्लिशिंग हाऊस आणि बारगॅन बुकहट यांच्या संयुक्त विद्यमाने काळा घोडा येथे मॅक्सम्युलर भवनच्या समोर ‘आय. टी. टी. एस. हाऊस’…

आजपासून छायाचित्र स्पर्धा

रोटरॅक्ट क्लब ऑफ औरंगाबाद (पूर्व)तर्फे ‘रीडिस्कव्हर’ या शीर्षकाखाली उद्यापासून (मंगळवार) २५ ऑक्टोबरदरम्यान छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

उदो बोला उदो..

ठाणे जिल्ह्य़ात नवरात्रोत्सवानिमित्त देवी आगमन मिरवणुका तसेच दांडिया रासकरिता सर्वच मंडळांनी जय्यत तयारी केली असून जिल्ह्य़ात मंगळवारी सुमारे अडीच हजार…

मुक्काम पोस्ट वांगणी..! महानगरीय अंधारयात्रेचा विसावा

शहरी दगदगीपासून दूर स्वस्तात आणि सहज उपलब्ध होणारी घरे आणि गावकऱ्यांची सहकाऱ्याची भावना यामुळे मुंबई महानगर परिसरात नोकरी-व्यवसाय करणाऱ्या अनेक…

डोंबिवलीत वादग्रस्त घरांचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते!

केंद्र, राज्य शासन आणि लाभार्थीच्या हिश्श्यातून कल्याण डोंबिवलीत राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अनेक गैरप्रकार झाले असून या प्रकरणांचा तपास…

नशिबाचा कौल कुणाला ?

राष्ट्रवादी काँग्रेसला वाकुल्या दाखवत शिवसेनेशी संग बांधू पाहणाऱ्या काँग्रेसच्या गळ्यात स्थायी समिती सभापतीपदाची उमेदवारी बांधून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खेळलेल्या तिरक्या चालीमुळे…

वीज वितरण कंपनीने सुरू केले बिलदुरुस्ती अभियान

नवी मुंबईत येणाऱ्या वाढीव वीज बिलावर तोडगा म्हणून वीज वितरण कंपनीने गेल्या आठवडय़ापासून बीलदुरुस्ती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.…

कल्याणात शिवसेनेचा कॉग्रेससह स्वकीयांनाही धोबीपछाड

काँग्रेस पक्षाचा एकेकाळचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याणमधील कर्णिक रोड प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने अनपेक्षितपणे सुमारे अडीच हजार मतांनी विजय मिळवत…

समर्थ भारतच्या स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘समर्थ भारत व्यासपीठ’च्या ठाणे केंद्रामध्ये आयोजित करण्यात ओलेल्या वक्तृत्व, नाटय़ आणि…