Latest News

उत्सव दिव्यांचा : इवल्याशा पणतीचा…

इवल्याशा पणतीचा इवलासा जीव, त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव.. अशा या छोटय़ाशा पणतीच्या जीवावर सुरू झालेला कुसुमदीदीचा व्यवसाय आता…

छंद रांगोळीचा

आयुष्याची रांगोळी रेखताना, काही कटू क्षण कुठेही न सांधता नुसतेच सोडून द्यायचे असतात- रांगोळीतल्या ‘सोडलेल्या’ ठिपक्यांसारखे. आयुष्याच्या रांगोळीची खुमारी त्यामुळेच…

ठिपके रांगोळीचे

आयुष्याची रांगोळी रेखताना, काही कटू क्षण कुठेही न सांधता नुसतेच सोडून द्यायचे असतात- रांगोळीतल्या ‘सोडलेल्या’ ठिपक्यांसारखे. आयुष्याच्या रांगोळीची खुमारी त्यामुळेच…

उत्सव दिव्यांचा : फराळाची मांदियाळी

आजच्या डाएट कॉन्शस वातावरणात दिवाळीचे पदार्थ खाणं अनेक तरुणींसाठी यक्षप्रश्न निर्माण करतात, पण ते खाल्ल्याशिवाय दिवाळीची गंमत ती काय! म्हणूनच…

‘आवाज’ प्रदूषणाचा…

दिवाळीची परिमाणं बदललेली असताना आपणसुद्धा त्यानुसार काही बदल करणार का? निदान आवाज आणि मोठय़ा प्रमाणात धूर करणाऱ्या फटाक्यांना तरी आपण…

विवेकाच्या प्रकाशाचा सण

दिवाळी हा सण मागील वर्षभरात झालेल्या कुरबुरी आणि नकारात्मकता विसरण्याचा सण आहे. तुम्हाला प्राप्त झालेल्या विवेकावर प्रकाश टाकण्याची आणि पुन्हा…

दिव्या दिव्या रे दीपत्कार…

‘दीप्य ते दीपयति वा स्वं परं चेति इति दीप:’ स्वत: प्रकाशित होऊन दुसऱ्याला प्रकाशित करणारा दिवा आपल्या तेजाने एकटेपणाची, असाहायतेची,…

उत्सव दिव्यांचा : आली माझ्या ‘परदेश’ घरी ही दिवाळी

परदेशात दिवाळी साजरी करताना रक्ताच्या नातेवाईकांबरोबर इतर जातीधर्मांची, देशाची मित्रमंडळीही ही धमाल अनुभवतातच, पण एकटे राहणारे, विद्यार्थी यांनाही जाणीवपूर्वक सामील…

थर्टी फाइव्ह ऑस्टिन

लग्नानंतरचे ते मंतरलेले दिवस. नव्या नवलाईने मी अहमदाबादला पोहोचले. माझ्या तैनातीसाठी आली होती, ‘थर्टी फाइव्ह ऑस्टिन.’ तिचीच ही धमाल सत्यकथा…

तेजाचा वैश्विक उत्सव

अंधार-प्रकाशाच्या खेळाला लोकांनी धर्म आणि अधर्म, दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्ती यांचे प्रतीक बनवले. दुष्ट प्रवृत्तींचा पराजय होऊन सुष्ट, सात्त्विक प्रवृत्तींचा…

अध्यक्षासह संचालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचा आदेश फसवणूक व १९ लाखांचा अपहार

अहमदनगर मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार संस्थेतील सुमारे १९ लाख रुपयांच्या अपहार, फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपावरून जिल्हा उपनिबंधक,…

पुण्यातील नेत्यांमुळेच पारनेरचे वाळवंट- बाळासाहेब विखे

पारनेर तालुक्यातील दुष्काळ नैसर्गिक नसून तो मानवनिर्मित असल्याची टीका ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केली. पुणे जिल्ह्य़ातील नेत्यांमुळेच तालुक्याचे वाळवंट…