२६ मार्च २०१२ ची सकाळ. पंचवटीतील क्रांतीनगर या भागात राहणाऱ्या सारिका शेलार यांची नेहमीप्रमाणे सकाळच्या कामांची लगबग सुरू होती. मुलांची…
काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना केंद्रबिंदू मानून त्यांचे संगोपन, शिक्षण आणि पुनर्वसनाचे काम नाशिक विभागातील पाचही जिल्ह्य़ांतील बालगृहातून समाधानकारकरीत्या…
महानगरपालिका शिक्षण मंडळाअंतर्गत कार्यरत शिक्षकांना परीक्षा कालावधीत तहसील कार्यालयामार्फत बीएसओ व मतदार यादी पुनर्निरीक्षण कामाचे आदेश देण्यात आले आहेत.
गोवंश रक्षणाचा कायदा खुलेआम पायदळी तुडविला जात असल्याचे अनेक घटनांमधून दिसते.
शहरापासून सात किलोमीटरवरील माळेगाव येथे एका वृद्ध दाम्पत्याला शासनाकडून मिळणारे पेन्शन बंद व्हावे, या उद्देशाने जिल्हा पुनर्वसन कार्यालयाची बनावट पत्रे…
नवरात्रोत्सव सोहळय़ासाठी श्री महालक्ष्मी मंदिरासह अवघी करवीरनगरी सज्ज झाली आहे.
दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रातील २० गुंठय़ांवर लागवड करण्यात आलेली मिरची गुणवत्तेच्या तपासणीनंतर आता अमेरिकेला निर्यात होत आहे.
वाई नगरपालिकेत ठेकेदारांचे पदाधिकाऱ्यांशी साटेलोटे झाले असून, वाई पालिकेत गैरकारभार सुरू असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी केले.
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाच्या सभोवताली गटार फुटून मैलामिश्रित पाणी वाहात असल्याने त्याकडे लक्ष वेधूनही प्रशासन गाफील.
तेरा महिन्यांच्या चिमुकल्या मुलीवर विकृत मनोवृत्तीच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अशीच दुसरी घटना हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकूल…
संतोष माने नावाच्या मनोरुग्ण चालकाने पुण्यात स्वारगेट एसटी बसस्थानकातून एसटी बस बाहेर काढून रस्त्यावरील आठ निष्पाप पादचाऱ्यांचा बळी घेतल्याची घटना…
राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचाराची मालिकाच चालविली आहे. यामुळे सामान्य जनतेमध्ये भ्रमनिरास झाला आहे.