Latest News

परभणी मनपा कामगारांचा वेतनप्रश्नी बेमुदत संप सुरू

महापालिका कामगारांच्या ३ महिन्यांचे थकीत वेतन व विविध २८ मागण्यांबाबत आयटक प्रणीत मनपा कामगारांनी सोमवारी बेमुदत संप पुकारला. पूर्ण वेतन…

सराव साध्य!

दुसरा सराव सामना अनिर्णीत* हिकेन शाहचे शतक हुकले *  निक कॉम्प्टनचे नाबाद अर्धशतक  * मुंबई 'अ' सर्वबाद २८६; इंग्लंड २…

दिग्गजांसह सर्वाच्याच अतिक्रमणांवर बुलडोझर!

सुमारे ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून रस्त्याच्या बाजूच्या सरकारी जागेवर अतिक्रमण करून दोन-तीन मजली इमारती बांधणाऱ्या दिग्गज पुढाऱ्यांसह सर्वाच्याच अतिक्रमणांवर दोन…

मुंबईची रणजी सलामी फक्त तीन गुणांच्या समाधानाची!

कौस्तुभ पवार आणि अजिंक्य रहाणे यांची दमदार अर्धशतकेरणजी हंगामाची निर्णायक विजयासह झोकात सुरुवात करण्याची संधी ३९वेळा रणजी विजेत्या मुंबई संघाने…

इतिहास घडवण्यासाठी खेळणार -पेस

भारताचा आघाडीचा टेनिसपटू लिएण्डर पेस याला अद्याप एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. वर्षांअखेरीस होणाऱ्या या स्पर्धेचे…

पालिकेत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष

जिल्ह्य़ाच्या किनवट नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी सर्वाधिक ८ जागा पटकावल्या, तरी त्यांना बहुमत मिळाले नाही. काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी…

आधी प्रणालीची वरात, नंतर प्रशिक्षणाचे घोडे!

प्रशासनातील छोटी-मोठी कागदपत्रे गावपातळीवर मिळावीत, यासाठी सुरू करण्यात आलेली महा-ई-सेवा केंद्रे आठ दिवसांपासून बंद पडली आहेत. या केंद्रांमध्ये महा ऑनलाईन…

तीन हजार विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबविणार

वडवणी तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे स्थलांतर थांबविण्यासाठी १ नोव्हेंबरपासून तालुक्यात ३१ ठिकाणी वसतिगृहे सुरू करण्यात आली. जवळपास ३ हजार विद्यार्थ्यांचे…

दंगलीतील मुख्य आरोपीनेच जाळले दैनिकाचे कार्यालय!

देगलूर दंगलीतील मुख्य आरोपी मीरा मोईयोद्दीन यानेच दैनिक गावकरीचे कार्यालय जाळल्याचे तपासात स्पष्ट झाले. दरम्यान, आरोपी अटक टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव…

कॉलेज लाइफ: गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाची गरज

मूल्याधिष्ठीत शिक्षण प्रणालीत शिक्षणाचे अंतीम उद्दिष्टय़े म्हणजे व्यक्तीमध्ये ज्ञान, कौशल्य व नैतिकता बाणवणे होय. परीक्षाकेंद्री शिक्षण व्यवस्थेत मूल्यांना काहीसे दुय्यम…

सह्याद्रीचे वारे : कुरघोडीत चपळ, निर्णयांत ढिले

‘आदर्श’ घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर कारभार हाकताना अनेक आव्हाने होती. राज्य सरकारमध्ये यापूर्वी कधीच काम केलेले…

याला दंड तरी कसे म्हणावे?

मेट्रो / मोनोरेल हे मुंबईचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांकडू मुंबईकरांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. ज्या पुलावरून लाखो लोकांची वर्दळ होणार…