
स्वच्छ, शुद्ध असले पाहिजे हे आपण शाळेत असल्यापासून शिकतो. आपल्या घरातील पाणी शुद्ध करण्यासाठी पाणी गाळून घेणे, उकळून घेणे, त्यात…
सामाजिक न्याय विभागातील नाशिक विभागाच्या शासकीय वसतिगृहातील गृहप्रमुख, गृहपाल व निवासी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात…
भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) या आयुर्विम्यातील देशातील सर्वात मोठय़ा कंपनीची ही नफ्यासहीत आजीवन विमा पॉलिसी
महिला बचत गटाची स्थापना व व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय पद्धतीने करून स्वत:च्या उत्पादनासाठी एक ब्रँडनेम तयार करणाऱ्या जिजाऊ मार्केटिंगचे कार्य खरोखरीच कौतुकास…
कमी पावसामुळे यंदा साक्री तालुक्यातील धरणे भरली नाहीत हे खरं असल्याने तालुक्यात संभाव्य टंचाईचे संकट असले तरी धुळेकरांना तालुक्यातून यंदा…
आपल्या राहणीमानावर विपरीत परिणाम करणाऱ्या महागाई व कररचनेवर आपले कसलेही नियंत्रण नसते. तरी आपले राहणीमान घसरू नये. निवृत्तिनंतरही ते तसेच…
रिझव्र्ह बँकेने पुन्हा एकदा महत्त्वाचे धोरणदर जैसे थे ठेवले असून रोख राखीव दर पाव टक्क्यांनी कमी करून ते ४.२५ टक्क्यांवर…
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलासा दिला. ताज कॉरिडॉर भ्रष्टाचारप्रकरणी…
आपल्यातील व्यंगाविषयी कोणतेही न्यून न बाळगता उलट अतिशय आनंदाने जीवन जगणाऱ्या, बाबा आमटे यांच्या आनंदवनातील कलावंतांनी सादर केलेल्या ‘स्वरानंदवन’ या…
प्रतिनिधीगृहाच्या लढतीत यशाची अपेक्षाअमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या ४३५ जागांसाठी आज, मंगळवारी, ६ नोव्हेंबर रोजी ५० राज्यांमध्ये निवडणूक होत असून, त्यात सहा भारतीय…
नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहें, कोण मला वठणीला आणूं शकतो तें मी पाहें ! ब्राह्मण नाहीं, हिंदुही नाहीं,…
जनगणनेच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील सर्वाधिक लोकसंख्या ठरलेल्या ठाणे जिल्ह्य़ाचे जवळपास दशकभराहून अधिक काळ रेंगाळलेले विभाजन आता मार्गी लागण्याची शक्यता आहे.…