Latest News

‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना

बौद्ध धर्माच्या अभ्यासकांना सुलभ पर्यटन करता यावे, यासाठी राज्यात २५ पर्यटनस्थळे निवडण्यात आली आहेत. “बुद्धिस्ट सर्किट” पर्यटन मार्ग तयार असून,…

नळजोडणी घोटाळ्यातील दहा कर्मचाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात दीड वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या नळजोडणी घोटाळ्यातील दहा कर्मचाऱ्यांविरोधात विष्णुनगर पोलिसांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल…

विश्व साहित्य संमेलन हे परदेशवारीसाठीचे ढोंग – डॉ. केळुसकर

विश्व साहित्य संमेलन म्हणजे परदेशवारीसाठी केलेले ढोंग असून हे ‘विश्व’ नव्हे तर ‘फसवे’ साहित्य संमेलन आहे अशी जोरदार टीका लेखक,…

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाची मनसेकडून तोडफोड

डोंबिवली एमआयडीसी परिसरात विषारी वायू प्रदूषणाच्या दोन दुर्घटना घडूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून दोषी कंपनी मालकांवर कोणतीही…

मत्स्यपालन योजनेचा ४५० शेतकऱ्यांचा सहभाग

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ात गेली काही वर्षे राबविण्यात येत असलेल्या विविध नावीन्यपूर्ण योजनांपैकी एक असणाऱ्या मत्स्यपालन योजनेचा ठाणे जिल्ह्य़ातील…

लोकसत्तेची यशस्वी भव योजना विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त – आमदार रमेश पाटील

शिक्षक दिनाचे औचित्य साधत येथील सखारामशेठ विद्यालयात ‘लोकसत्ता यशस्वी भव’ या उपक्रमाचा प्रारंभ कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार रमेश पाटील यांच्या…

मत्स्यपालन योजनेचा ४५० शेतकऱ्यांचा सहभाग

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ात गेली काही वर्षे राबविण्यात येत असलेल्या विविध नावीन्यपूर्ण योजनांपैकी एक असणाऱ्या मत्स्यपालन योजनेचा ठाणे जिल्ह्य़ातील…

दुर्दैवी अमृताची कहाणी : राष्ट्रीय महिला आयोग सखोल चौकशी करणार!

मद्यपी नवऱ्याने तीन मुलांसह घराबाहेर काढलेल्या अमृता ऊर्फ आफरीन शेख या महिलेच्या “लोकसत्ता”ने वाचा फोडलेल्या करुण कहाणीमुळे

ज्ञानप्रबोधिनीतर्फे पालकांसाठी कार्यशाळा

डोंबिवली येथील ज्ञानप्रबोधिनीच्या केंद्रामार्फत १६ सप्टेंबर रोजी बहर जोपासताना या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. वाढीच्या वयातल्या आपल्या मुलांसोबत…

राज्यात लवकरच “छेडछाडमुक्त महाविद्यालय”- सुप्रिया सुळे

राज्यात आतापर्यंत झालेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मेळाव्यांमध्ये अनेक युवतींनी छेडछाडविषयी मुद्दे उपस्थित केले असून या संदर्भात राज्य शासनानेही ठोस पाऊल…