लग्न करताना हल्ली काळात प्रत्येक जण सारासार विचार करून मगच आपला जोडीदार निवडतात. कारण आपलं संपूर्ण आयुष्य त्या जोडीदारासोबत घालवायचं असतं. म्हणूनच प्रत्येक जण आपल्या जोडीदाराची निवड करताना सावध असतात आणि विचारपूर्वक निर्णय घेत असतात. जोडीदाराचा स्वभाव, त्यांचं वागणं, विचार, आवडी निवडी, सवयी अशा अनेक गोष्टींचा विचार करणं हल्लीच्या काळात अत्यंत गरजेचं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा