अनेकदा लोकं विचार न करता जमीन खरेदी करतात आणि त्यावर घर बांधतात, त्यामुळे त्यांना आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याचे कारण वास्तुदोष असू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी वास्तुशास्त्राची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जमीन खरेदी करताना वास्तूचे नियम पाळल्यास घरातील वातावरण सकारात्मक उर्जेने भरलेले राहते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा