बदलत्या वातावरणाचा परिणाम हा आपल्या चेहर्यावर होत असतो. आता उन्हाळा सुरू झाला असून उष्णता देखील वाढली आहे. त्यामुळे याचा आपल्या चेहर्यावर जास्त परिणाम होतो. मुरूम, चेहर्यावर डाग पडणे, अशा अधिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्वचेचे नुकसान झाल्यानंतर काळजी घेण्याऐवजी आधीपासूनच स्किन केअर रुटीनचे पालन करावे. बरेच जण त्वचेसाठी साबण, फेस वॉश तसंच बॉडी लोशनचा वापर करतात. पण यातील केमिकलमुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होते. बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्टऐवजी आयुर्वेदिक हळदीचा वापर करावा. हळदीच्या वापरामुळे त्वचा चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा