ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील ग्रह नक्षत्रांचा जीवनावर परिणाम होत असतो. ग्रहांच्या दशा खराब असल्यास त्याचे शुभ अशुभ परिणाम जाणवतात. त्यामुळे जीवनात अनेक चढ-उतार पाहायला मिळतात. राहु, केतु, शनि आणि मंगळाच्या महादशेत हा त्रास आणखी जाणवतो. महादशा सुरु असताना त्यातील अंर्तदशाही महत्वाची असते. राहू-केतू यांना ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह मानले जातात. व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतूमुळे कालसर्प योग तयार होतो. असेही मानले जाते की, राहू-केतूची स्थिती व्यक्तीसाठी अनुकूल नसते. त्यामुळे जीवनात अनेक समस्या आणि प्रत्येक कामात अडथळे येतात. या सर्व गोष्टींमुळे तणाव इतका वाढतो की परिस्थिती हाताळणे कठीण होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा