गोड पदार्थ आवडत नाहीत असे खूप कमी लोक आपल्याला सापडतील. भारतात सण म्हटले की घराघरात आवर्जून गोड पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांमधील आवश्यक घटक म्हणजे साखर. आपल्या पाक संस्कृतीत साखरेचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो. मात्र साखरेचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. म्हणून अनेक आरोग्यतज्ज्ञ साखरेचे सेवन कमी करण्याचा सल्ला देतात. साखरेमुळे आपल्याला काही समस्यांचादेखील सामना करावा लागू शकतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा