आचार्य चाणक्य, महान अर्थशास्त्रज्ञ आणि चतुरस्त्र रणनीतिकार, त्यांच्या धोरणांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. चाणक्य यांच्या मते, जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचे असेल, तर जीवनात काही तत्त्वे आणि शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. आचार्य चाणक्य, ज्यांना कौटिल्य म्हणून ओळखले जाते, त्यांनी चंद्र गुप्त मौर्यच्या मगधचा सम्राट होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात चाणक्यजींची धोरणे घेतली तर त्याचे आयुष्य आनंदाने आणि शांततेने व्यतीत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा