आजकाल चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे लोकांना छातीत दुखणे, हृदयाच्या समस्या, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. हृदयविकाराचा झटका हा एक असा आजार आहे, ज्यामुळे सध्या बहुतेक लोकांचा मृत्यू होत आहे. हृदयाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा आपले हृदय कमकुवत असते तेव्हा स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी अनेक प्रकारचे मोठे आजारही जडायला लागतात. मग ती उच्च रक्तदाबाची समस्या असो किंवा श्वास घेण्यात अडचण असो. अशा परिस्थितीत निरोगी शरीरासाठी हृदय निरोगी असणे खूप महत्वाचे आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा