नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे आजारी व्यक्तीला आवर्जून नारळ पाणी प्यायला दिले जाते. त्यात अनेक जण सकाळी नारळ पाणी पितात. कारण- नारळ पाणी केवळ तहान भागवत नाही, तर आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जादेखील देते. पण, नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती तुम्हाला माहीत आहे का? याच संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे; ज्यात दररोज सकाळी १० वाजता फक्त एक ग्लास नारळ पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणास मदत होते, त्वचेचे हायड्रेशन सुधारते आणि बॅक्टेरियाच्या संसर्गास प्रतिबंध होतो, असे म्हटले आहे. त्यामुळे नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती याबाबत नोएडामधील शारदा हॉस्पिटलचे एमडी (इंटर्नल मेडिसिन) डॉ. श्रेय श्रीवास्तव यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना योग्य उत्तर दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा