उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी उसाचा रस उत्तम मानला जातो. पण आता उन्हाळा संपून पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डॉक्टर अनेकदा उसाचा रस पिण्यास मनाई करतात. कारण पावसाळ्यात उसाचा रस आरोग्यासाठी चांगला नसतो असं काही डॉक्टरांचं मत आहे. ऊस हे एक बारमाही पिक असून त्याला गोड चव असते. उसामध्ये कार्बोहायड्रेट्स, इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वे आणि भरपूर लोह असते. तसेच जीवनसत्त्वे ए, बी आणि सीसह अनेक पोषक घटक असतात. ते एंटीऑक्सिडेंट समृद्ध आणि त्यामध्ये कमी ग्लाइसेमिक इंडेक्स असतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा