MIstake sthat should be avoided In relationship: निसर्गाने माणसाला असे बनवले आहे की, तो लहान असतो तेव्हा इतरांची पर्वा करत नसते. पण जसजसा तो मोठा होतो तसतसा तो त्याच्या सभोवतालच्या लोकांची काळजी घ्यायला शिकतो. पण, अनेक वेळा मुले मोठी झाल्यानंतरही बालिश वागणे थांबवत नाहीत, ज्याला भावनिक अपरिपक्वता म्हणतात. किंबहुना मैत्रीच्या आणि मौजमजेच्या युगात जर एखादी व्यक्ती मानसिक तयारी न करता नातेसंबंध ठेवत असेल तर त्याच्यात अपरिपक्वता दिसून येते आणि त्याचा परिणाम परस्पर संबंधांवर दिसून येतो. या बालिश वागण्यामुळेही नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी नातं मजबूत ठेवण्यासाठी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा