दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी अगदी जवळ आली आहे. या दिवाळीत स्वत:ला सुंदर बनवण्यासाठी ड्रेसिंग आणि ऍक्सेसरीझिंग पुरेसे नाहीये, तर चमकदार त्वचा असणेही आवश्यक आहे. बदलत्या ऋतूमध्ये त्वचेमध्ये अनेक बदल होतात ज्यामुळे आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव बनते. हे बदल आहार आणि खाण्याच्या सवयींमुळे होतात, ज्यामुळे चेहऱ्याची सर्व चमक हरवत राहते. आता दिवाळी जवळ आल्याने त्वचेकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. बदलत्या ऋतूमध्ये त्वचेमध्ये कोरडेपणा वाढतो आणि त्वचेची चमक कायम राहते, अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेण्यासाठी आतापासून दिवाळीपर्यंत आहारात हे पाच बदल करा, तुमची त्वचा दिसेल चमकदार.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा