१४ नोव्हेंबर या ‘जागतिक मधुमेह दिना’निमित्त याविषयी गेल्या अनेक वर्षांपासून जनजागृती करण्यात येत आहे.आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ आपल्याला रोज ताजी फळे खाण्याचा सल्ला देतात. मात्र, मधुमेहाच्या व्यक्तींना त्यांच्या डाएटवर विशेष लक्ष द्यावे लागते आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण चुकीचं खानपान आपलं स्वास्थ्य व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू किंवा इन्सुलिनवर परिणाम करु शकतो. म्हणूनच की काय, मधुमेह रुग्णांची संख्या भारतात एवढ्या वेगाने वाढत आहे की, आता भारत मधुमेह्यांचे ‘हब’ बनत चालला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळं त्यावर एकच उपाय ‘हेल्दी डायट’. मधुमेहात ‘ही’ फळं आरोग्यासाठी धोकादायक आहेत. चला तर जाणून घेऊया. मधुमेहाच्या रुग्णांसाठी फळं खाणे सुरक्षित आहे की नाही…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा