ऋतुसंधिकाळाचे मानवी आरोग्यामधील हे महत्त्व आपल्या पूर्वजांच्या कधीच लक्षात आले होते. या दिवसांमध्ये मानवाने आपल्या आरोग्याला जपायला हवे, हेसुद्धा त्यांच्या ध्यानात आले होते. त्यासाठी काय-काय काळजी घ्यायला हवी याचासुद्धा त्यांनी अभ्यास केला होता आणि त्यानुसार ते आपले आरोग्य सांभाळत होते. ऋतुसंधीकाळामध्ये घ्यावयाची महत्वाची काळजी म्हणजे आधीच्या ऋतुचर्येचा अचानक त्याग न करणे आणि अर्थातच पुढे येणार्या ऋतुचर्येचा स्वीकार अकस्मात न करणे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा