Antibiotics : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात लोकांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा वेळी अनेकदा लोक आजारी पडले की त्यावर त्वरित उपचार कसा मिळवता येईल, याचा विचार करतात आणि जवळच्या फार्मासिस्टच्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक्स किंवा पेनकिलरची औषधे घेतात, पण ही औषधे घेऊनही ते आजारातून बरे होत नाही.
सर्दी-तापासाठी अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे किती गंभीर परिणाम होतात, याविषयी दिल्लीतील टॉप मेडिसीन स्पेशालिस्ट डॉ. तरुण साहनी यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली. ते सांगतात, “असे अनेक लोक आमच्या ओपीडीमध्ये येत असल्याचे आम्ही पाहतो. या अँटीबायोटिक्स किंवा पेनकिलर औषधांच्या अतिवापरामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा