पचनाच्या आरोग्याबाबत लोकांच्या मनात अनेक समज आणि गैरसमज असतात. जेवण करताना अनेकांना पाणी पिण्याची सवय असते. याबाबत काही लोकांची समजूत आहे की जेवताना किंवा जेवणानंतर पाणी प्यायल्याने त्याची पोटातील आम्लाबरोबर प्रक्रिया होऊ शकते; ज्यामुळे अन्नाचे नीट विघटन होऊ शकत नाही. त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पोट फुगणे (ब्लॉटिंग) आणि गॅस यांसारख्या इतर समस्या उद्भवतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा