Karva Chauth safe fasting tips: हिंदू धर्मामध्ये अनेक व्रतवैकल्ये केली जातात, ज्यातील काही व्रत महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. महाराष्ट्रात ज्येष्ठ महिन्यामध्ये वटपौर्णिमा साजरी केली जाते. त्याचप्रमाणे दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यांसारख्या काही राज्यांमध्ये करवा चौथचे व्रत केले जाते. हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. हा उपवास महिला अन्न किंवा पाण्याशिवाय करतात आणि रात्री चंद्र दिसल्यानंतर चंद्राची पूजा करून तो सोडतात. परंतु, जास्त वेळ उपवास करणे किंवा सततच्या उपवासांचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा