Health Special टाकळ्याप्रमाणेच पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारी दुसरी भाजी म्हणजे अळू. श्रावणातले वेगवेगळे उपवास सोडताना अळुच्या वड्या तयार करणे, हा तर एक शिरस्ता बनून गेला आहे. काय कारण असेल या अळूच्या वड्यांमागे? पावसाळ्यात इतर भाज्यांची अनुपलब्धी आणि अळूच्या पानांची सहज उपलब्धी हे पहिले कारण. अळुच्या वड्यांचा चटकदार स्वाद हे दुसरे कारण. मात्र मराठी जेवणामध्ये मानाचे स्थान मिळवलेल्या या अळूमधून शरीराला किती पोषण मिळते माहीत आहे? जाणून घ्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा