सकाळी लवकर शाळेत जायचं म्हणून, तर ऑफिसला जाण्यासाठी लवकर उठायचं म्हणून आपल्यातील बरेच जण रोजच्या ठरलेल्या वेळेतच रात्रीचं जेवण करतात. काही जण नऊ, दहा तर काही जण अगदी अकरा वाजतासुद्धा जेवतात; तर काही जण भूक लागल्यावर जेवायला घेतात. आजच्या डिजिटल जगात आपण केव्हा, किती वेळा आणि किती खावे याबद्दल आपल्याला अनेकदा सल्ले दिले जातात. पण, अलीकडेच हृदयरोगतज्ज्ञ आणि लेखक, डॉक्टर बेल्ले मोनाप्पा हेगडे यांनी काटेकोर वेळापत्रकानुसार खाणे हा आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मार्ग असू शकत नाही, असे स्पष्ट केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आपण आपल्या शरीराचे ऐकले पाहिजे आणि जेवणाच्या निर्धारित वेळा पाळण्याऐवजी जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हाच खाल्ले पाहिजे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा