दिवाळी म्हटलं की फराळ हा ठरलेला असतो. कित्येकजण फराळ खाण्यासाठी दिवाळीच्या सणाची आतुरतेने वाट पाहात असतात. चकली, करंजी, लाडू, शंकरपाळ्या, चिवडा हा ठरलेला असतो. याशिवाय विविध प्रकारच्या मिठाईदेखील या काळात आवडीने खाल्ल्या जातात. पण, उत्साहाने दिवाळी साजरी करताना तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? अनेकदा दिवाळीच्या उत्साही वातावरणात फराळ आणि मिठाई खाताना आरोग्यावर काय परिणाम होईल याचा विचार करत नाही. याबाबत तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा