मासिक पाळी म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यातील एक वरदान मानले जाते. प्रत्येक महिन्याला पाळी येणे हे चांगले आरोग्याचे लक्षण समजले जाते. परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांचं महिन्याचं सायकल पूर्णपणे बदलतं. अशात मासिक पाळीदरम्यान अनेक समस्या जाणवतात. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या दिवसांत महिलांना पोटात दुखणं, हात-पाय दुखणं, चिडचिड होणं यांसारख्या अनेक वेदना आणि त्रासाला सामोरं जावं लागतं. कारण या दिवसात महिलांच्या हार्मोनलमध्ये बदल होत असतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा