गेल्या काही वर्षांत घरगुती उपचारांची लोकप्रियता वाढत आहे. बहुसंख्य लोक आजार बरे करण्यासाठी या घरगुती उपयांकडे वळत आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी एक घरगुती उपाय सुचवला आहे. त्यांच्या मते, “भारतीय गुसबेरी म्हणजेच आवळा, रात्रभर मधात भिजवून आणि हिरवी किंवा काळी मिरी ठेचून त्यात टाकावे आणि हे चाटण खाल्ल्यास हंगामी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत होऊ शकते.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा