उन्हाळ्याच्या तुलनेमध्ये पावसाळ्यामध्ये सहज मलविसर्जन होत नाही. प्रावृट् ऋतुमध्ये (पावसाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये) तीनही दोष विकृत असताना आणि विशेषकरुन वर्षा ऋतूमध्ये (पावसाच्या पुढच्या दोन महिन्यांमध्ये) वातप्रकोप असताना आतड्यांना येणारा कोरडेपणा मलालाही कोरडा करतो व मल सहजगत्या बाहेर पडू शकत नाही. शौचविधी सुलभ होण्यासाठी मलामध्ये पाण्याचे पर्याप्त प्रमाण असणे अपेक्षित असते, तितके पाणी मलाला मिळत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा