जगामधील प्रत्येक पदार्थ जसा पंचतत्त्वांनी बनलेला म्हणजे पांचभौतिक आहे, तसेच सर्व रससुद्धा पांचभौतिक आहेत. मात्र प्रत्येक रसामध्ये दोन तत्त्वांचे (महाभूतांचे) प्राबल्य असते. त्यानुसार कडू रसामध्ये आकाश व वायू ही दोन महाभूते अधिक प्रमाणात आणि पृथ्वी, जल व अग्नी ही तीन तत्त्वे कमी प्रमाणात असतात. पृथ्वी व जलाच्या कमतरतेमुळे हा रस जड नाही, तर हलका आहे साहजिकच कडू चवीचे पदार्थ पचायला हलके असतात. जसे- कडू पडवळ, मेथी, कारले, दोडका, शेवग्याची पाने, किरमाणी ओवा, हिंग, वगैरे. कडू रसामध्ये अग्नी तत्त्वाचे प्रमाण तिखट, आंबट व खारट रसांइतके नाही आणि त्यामुळेच हा रस उष्ण नसून सहसा शीत आहे. जसे- चंदन, वाळा, नागरमोथा, वगैरे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा