भारतीय हे कसे मुळातच अस्वच्छ आहेत आणि आम्ही कसे स्वच्छतेचे भोक्ते आहोत, हे सांगण्यामध्ये पाश्चात्त्यांना कोण धन्यता वाटते नाही! वास्तवात आपल्या पुर्वजांनी आरोग्याला आणि आरोग्यासंबधित शौचविधीला अर्थात स्वच्छतेला इतके नितांत महत्त्व दिले आहे की त्याचे मार्गदर्शन केवळ आयुर्वेद नव्हे तर धर्मग्रंथांमध्येसुद्धा विस्ताराने केलेले आढळते. आज २१व्या शतकात मात्र पाश्चात्यांचे अनुकरण करता-करता आपण आपल्याला शिकवलेले स्वच्छतेचे आणि आरोग्याचे मूलभूत नियम पायदळी तुडवत आहोत, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आधुनिक उपहारगृहांमध्ये केला जाणारा ‘फिंगर-बाऊल’चा उपयोग!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा