पावसाळा जवळ आला आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळा वातावरणात गारवा आणतो, त्यामुळे अनेकांना पावसाळा हा ऋतू खूप आवडतो पण त्याचबरोबर पाण्यापासून होणाऱ्या आजारांचा धोकाही वाढतो. हे आजार विशेषत: दूषित पाण्यामुळे होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते , ८० टक्के आजार हे पाण्यापासून पसरतात. याविषयी हैदराबाद येथील कामिनेनी हॉस्पिटलचे वरिष्ठ जनरल फिजिशियन डॉ. जे. हरिकिशन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’बरोबर बोलताना सविस्तर माहिती दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा