संपूर्ण वर्षातल्या वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर सहा ऋतूंमध्ये शरीराचे बल सारखेच नसते. प्रत्येक ऋतूमध्ये देहबल हे भिन्न-भिन्न असते. त्या ऋतूमधील निसर्ग-बदलांचा, वातावरणाचा व त्या वातावरणाच्या परिणामी शरीराचा अग्नी (भूक,पचनशक्ती,अन्नसेवन,अन्नपचन), उपलब्ध होणारे अन्न, शरीराची हालचाल,शरीराला होणारे परिश्रम वा केला जाणारा व्यायाम, शरीराला येणारा घाम वगैरे घटकांमध्ये होणारा बदल यावर त्या ऋतूमधील देहबल निर्भर असते आणि साहजिकच प्रत्येक ऋतूमध्ये देहबल वेगवेगळे असते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा