What Happens If You Don’t Eat Rice For 30 Days: तांदूळ हा जगभरातील अनेक देशांमध्ये आहाराचा एक प्रमुख भाग आहे. मुख्यतः आशियाई घरांमध्ये तर लोक जेवणात किमान एकदा भाताचा समावेश आवर्जून करतात. भात शरीराला आवश्यक कार्ब्स पुरवण्याचे काम करतो हे जरी खरे असले तरी निरोगी राहण्यासाठी पूर्णपणे भातावर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. भातात, स्टार्चचे प्रमाण देखील जास्त असते त्यामुळे अन्य काही पोषक तत्वांचा अभाव असू शकतो. त्याचप्रमाणे पांढर्या तांदळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि वजन वाढण्याचा सुद्धा धोका असतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा