“सानवीला गेले आठवडाभर ताप होता काहीही खात नव्हती. काल थोडी लसूण चटणी आणि वरण भात खाल्लाय. थँक्स त्या लसूण चटणीच्या आयडियेबद्दल. नाहीतर नारळ पाण्याशिवाय काहीही खावंसं वाटत नव्हतं तिला” मानसी काळजीने सांगत होती. सध्या सगळीकडेच ताप, खोकला, सर्दीची साथ आहे आणि आजारपणात भुकेवर परिणाम होतोच. अशावेळी कमी प्रमाणात अन्न खाताना उत्तम पोषण मिळावं या एका भूमिकेतून आहारात आवर्जून समाविष्ट केला जाणारा पदार्थ म्हणजे घरात तयार होणाऱ्या विविध चटण्या!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा