मुंबई – ‘पोलिओ’प्रमाणेच देशातून हत्तीरोगाचे उच्चाटन करण्याचा संकल्प केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केला असून याची दखल घेत महाराष्ट्रात आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला असून हत्तीरोग प्रभावित १८ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आलेल्या मोहीमेमुळे हत्तीरोग व अंडवृद्धीच्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मागील तीन वर्षात अंडवृद्धी रुग्णांची संख्या ११ हजार ९२९ वरून सात हजार २५६ एवढी झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे १८ हत्तीरोग प्रभावित जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे हत्तीरोग मुक्तीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा