आता पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस सुरू झाला की, अनेकांना गरम गरम भजी, वडापाव असे मसालेदार आणि चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण, सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण- हे वातावरण जलजन्य आणि वायुजन्य रोगांसाठी अनुकूल असल्याने या काळात आपली चयापचय क्षमता मंदावते, तेव्हा आपल्या शरीरातील चैतन्य आणि उर्जा पातळी कमी होते; जी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते. त्यामुळे आपल्याला आजार आणि संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. त्याशिवाय या काळात ऊर्जेची मागणी वाढते आणि त्यामुळे काही ना काही खाण्याची लालसा निर्माण होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा