Never Reheat This Food Items: भात उरलाय? थांब सकाळी उठून फोडणीचा भात करू. पोळी उरलीये? मस्त गरम करून कडक करून खाऊ! सकाळचा चहा जास्तच मापात बनवला होता जाऊदे संध्याकाळी गरम करून पिऊन घेऊ. ही मानसिकता कितीही पैसे वाचवणारी, काटकसर करणारी व वस्तूंची मूल्य जाणणारी असली तरी त्यातून शरीराचं अनेकदा नुकसान होऊ शकतं. क्लिनिकल आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी अलीकडेच इंडियन एक्सस्प्रेससह बोलताना काही पदार्थांना पुन्हा गरम केल्याने होणारे घातक परिणाम सांगितले आहेत. केवळ चव व पोतच नव्हे तर पौष्टिक मूल्य कमी करण्यासाठी, अन्नातून विषबाधा होण्यासाठी सुद्धा हे ‘रिहिटिंग’ कारण ठरू शकतं. असे कोणते पदार्थ आहेत जे पुन्हा गरम करू नयेत, हे आज आपण पाहणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा